महत्वाचे
-
१ हजार ९३५ गावांची पशुगणना पूर्ण तर ७८ गावात काम सुरू
अमरावती : जिल्ह्यात २५ नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या २१व्या पशुगणनेत आतापर्यंत २ हजार २८३ गावांपैकी १९३६ गावांची पशुगणना पूर्ण…
Read More » -
उत्पन्नवाढ ते मार्केटिंगद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार
अमरावती विभागातील शेतकऱ्यांचे कापूस हे प्रमुख पीक आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पन्नात कशी वाढ करता येईल, सोबतच उत्पादित कापसाचे शेतकरी…
Read More » -
स्थानिक रहिवाशांनाच आता जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्रे
अमरावती : जिल्ह्यात वर्षभरात उशिराने जन्म-मृत्यूचे १४ हजारांवर दाखले देण्यात आले. यामध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे जन्मनोंदी घेण्यात आल्याचे प्रकरण…
Read More » -
मेळघाटात गर्भवती महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू –
अमरावती : प्रसुतीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना गर्भवती महिलेचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धारणी तालुक्यातील बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्र…
Read More » -
जिल्ह्यात दररोज १.८० लाख किलो तेल केले जाते फस्त
खाद्यतेल हे सर्वांच्याच आहारातील अविभाज्य घटक आहे. याचा वापर प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहे, पण अतिप्रमाण धोकादायक ठरू शकते, असे…
Read More » -
सोयाबीन उत्पादकांना यंदा करोडोंचा फटका
अमरावती : सोयापेंड (डीओसी) ची मागणी घटल्याने देशांतर्गत सोयाबीनचे दर गडगडले आहेत. हमीभाव ४,८९२ रुपये असताना सोयाबीनला सध्या ३,८०० रुपये…
Read More » -
एसटी महामंडळाला ३३०० कोटींची देणी त्यामुळे कर्मचाऱ्यांना संप, आंदोलने न करण्याचे आवाहन
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मागील काही वर्षापासून उत्पन्नाचा आलेख कमालीचा घसरला…
Read More » -
बांबूच्या कलेतून अनोखी निर्मिती अन् मेळघाटातील अनेकांना रोजगार देणारं ‘ग्राम ज्ञानपीठ’
अमरावती : मेळघाटातील आदिवासी बांधवांना बांबूच्या माध्यमातून नवीन कलागुण शिकवणारं आणि अनेक आदिवासी कुटुंबांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून…
Read More » -
राज्याच्या अर्थसंकल्पातून विदर्भाला काय मिळालं? नक्षलग्रस्त गडचिरोलीला मिळणार ‘ही’ नवीन ओळख – MAHARASHTRA BUDGET 2025
मुंबई – एकेकाळी नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जाणारा गडचिरोली जिल्हा आता ‘स्टील हब’ म्हणून उदयाला येत आहे. दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक…
Read More »