महाराष्ट्र
-
लष्करी वालाचे चित्रांगी दाणे; वरूडमध्ये प्रत्येकाच्या घरी वर्षातून एकदा तरी बनतेय पौष्टिक भाजी!
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुका हा संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे. जगभर ओळखली जाणारी नागपुरी संत्री ही वरूडचीच. अशात लष्करी दाण्यांची भाजी…
Read More » -
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा आरोप; “वक्फच्या जमिनींवर डोळा ठेवूनच विधेयक आणलं, आमचा विरोध…”
आज ३ एप्रिल आहे आणि काल २ एप्रिल होती. अशी सुरुवात अशासाठी केली की आठवण होऊ नये म्हणून काल वक्फची…
Read More » -
Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री बावनकुळेंच्या नावाचे बनावट लेटरहेड जिल्हाधिकाऱ्यांना…
अमरावती : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने बनावट लेटरहेड व…
Read More » -
सीबीएसई’ अभ्यासक्रम लादणे आत्मघातकी…! साहित्यिकांचे म्हणणे काय?
अमरावती : येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सरकारी शाळांमध्ये टप्प्याटप्याने ‘सीबीएसई पॅटर्न’ लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली.…
Read More » -
आजचा दिवस गारपिटीचा? राज्याच्या अनेक भागांसाठी हवामान विभागाचा इशारा
खरा संवाद प्रतिनिधी मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात बुधवारी उन्हाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.…
Read More » -
बालिकेवर अत्याचारप्रकरणी आरोपीस २० वर्षे कठोर कारावासाची शिक्षा
कराड : दहा वर्षीय बालिकेवर खेळण्याचा बहाणा करून दोन वेळा अत्याचार करणाऱ्या आणि संबंधित मुलीस मारून टाकण्याची धमकी देणाऱ्या नराधम युवकास…
Read More » -
पालघर : प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा; पालकमंत्री गणेश नाईक यांचे आदेश
पालघर : परदेशातून येणाऱ्या रबर टायरचे पायरोलिसिस करून त्यापासून वेगवेगळे घटक उत्पादन करणारे वाडा तालुक्यात सुमारे ७० कारखाने आहेत, परंतु या…
Read More » -
कडे – कपाऱ्यातील पाणी ही मौल्यवान ! वाढत्या तापमानामुळे शहापुरातील महिलांची वणवण वाढली
ठाणे – वाड्या, वस्त्यांमधील तीव्र पाणी टंचाई शहापूर तालुक्याला काही नवी नाही. मुंबई, ठाण्याला पाणी पुरवठा करणारे हे धरणांचे गाव गेली…
Read More » -
अमरावतीत पाणी प्रश्न पेटला, काँग्रेसची जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक
अमरावती : शहरातील अनियमित पाणी पुरवठ्याविषयी जाब विचारण्यासाठी मंगळवारी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. यावेळी काँग्रेसच्या…
Read More » -
बच्चू कडू पुन्हा आक्रमक, प्रहार संघटना आमदारांच्या घरासमोर मशाली पेटवणार
अमरावती : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार संघटनेकडून राज्यभर…
Read More »